प.पू. सत्यसाईबाबा म्हणजे एक समाजरत्त्न..!
23.4.11
प.पू. सत्यसाईबाबा म्हणजे एक समाजरत्न होते. ते निखळून पडल्यामूळे समाजाचा एक मसिहा हरविला आहे. तळागाळातील आणी उपेक्षित समाजासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. या सामाजिक कार्याबरोबर त्यांनी आध्यात्मातून अखंड विश्वाला बंधूभाव आणी शांतीचा संदेश दिलेला आहे. या प्रसंगी आम्हास वाटते शांतीचा दुत आपल्यातून निघून गेला आहे.
2 प्रतिक्रिया:
satya saibaba ,gelyachi batmi ayikun khupach wayiet vatle. tyanchya charni koto koti pranam..
AMHI SARV SHOKAKUL AHOT.
PAN TYANCHE HE KARY APALE SWAMI CHALU THEVATIL TYANCHYA KARYALA MAULI KHAND PADUN DENAR NAHI.
SHRI GURUDEV
GANI GAN GANAT BOTE
SONAM NALAWADE.
Post a Comment